शैक्षणिक बातम्या

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात, कॉपी टाळण्यासाठी बोर्डाकडून कडक बंदोबस्त!

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात, कॉपी टाळण्यासाठी बोर्डाकडून कडक बंदोबस्त! बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत असून, ही परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत आहे. राज्यातील १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी परीक्षा देणार ; परीक्षेसाठी राज्यातील ३ हजार ३७३ केंद्रे तयार!..

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यात इयत्ता २ री ते ८ वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडण्याची योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ..

दहावी, बारावीच्या परीक्षेवर ड्रोनची नजर; परीक्षा केंद्रांच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात येईल; कॉपीमुक्त अभियानाच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश

दहावी, बारावीच्या परीक्षेवर ड्रोनची नजर; परीक्षा केंद्रांच्या परिसरात १४४ कलम लागू करण्यात येईल; कॉपीमुक्त अभियानाच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश राज्यात इयत्ता बारावी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च आणि इयत्ता दहावी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होणार आहेत...

सावधान..! ज्या परीक्षा केंद्रावर गैमार्गाचे प्रकार आढळतील, त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार

सावधान..! ज्या परीक्षा केंद्रावर गैमार्गाचे प्रकार आढळतील, त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेदरम्यान ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाचे प्रकरण आढळून येतील त्या परीक्षा केंद्राची केंद्र मान्यता पुढील वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे. याबाबतचा मोठा निर्णय बोर्डाकडून जाहीर करण्यात आला...

केंद्र संचालक अन् पर्यवेक्षक अदलाबदलीच्या निर्णयात बदल

केंद्र संचालक अन् पर्यवेक्षक अदलाबदलीच्या निर्णयात बदल; गैरप्रकार आढळून आलेल्यांच्या केंद्रावर होणार अदलाबदली इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात, म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याच्या निर्णयात अखेर राज्य उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाने बदल केला आहे...

या शाळांमध्ये १ फेब्रुवारीपासून लागू होणार नवीन वेळापत्रक

या शाळांमध्ये १ फेब्रुवारीपासून लागू होणार नवीन वेळापत्रक . आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रम शाळांच्या वेळेत १ फेब्रुवारीपासून बदल होऊन, शाळा आता सकाळी ११ वाजता भरतील, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. ..

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणार कॉपीमुक्त अभियान शपथ

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियान शपथ दिली जाणार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत इयत्ता १२ वी व इयत्ता १० वी ची परीक्षा फेब्रुवारी-मार्च दरम्यान घेण्यात येणार आहेत. या परीक्षांच्या कालावधीत परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पुर्ण राज्यात ‘‘कॉपीमुक्त अभियान’’ राबविण्यात येणार आहे...

पूर्व-प्राथमिक शाळांनादेखील आता नावनोंदणी अनिवार्य

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होऊ लागण्याच्या काळातच पूर्व-प्राथमिक शाळांना नावनोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. पूर्व-प्राथमिक म्हणजे प्ले स्कूल-नर्सरी सुरू करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून मान्यता घ्यावी लागत नाही व त्यासाठी काही नियमावली ही नाही.हे नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणे अनिवार्य असेल...

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून मोठी उपडेट

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून मोठी उपडेट काही दिवसांपूर्वीच दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट mahahsscboard.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घेता येणार आहे...

या वार्षीपासून कॉपीमुक्त परीक्षेचा निर्धार

या वर्षीपासून कॉपीमुक्त परीक्षेचा निर्धार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या वर्षी दहावी बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ..